जागतिक लोकशाही शासन प्रणालीचे जनक: महात्मा बसवेश्वर
प्रा.बाळासाहेब बोराडे भारत ही मांगल्याची भूमी आहे.याच भूमीत भगवान गौतम बुद्ध,भगवान महावीर, संत गुरुगोविंद सिंग,संत कबीर, जगद्गुरु संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर यासारख्या अनेक विचारवंतांनी जगाला मानवतेचा संदेश दिला. बाराव्या शतकात क्रांतिसूर्य…
