राजुर बसस्थानकावर लॉकडाऊनमध्ये लावलेली झाडे बहरली
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजुर : वृक्ष ही निसर्गाने दिलेली अनमोल भेट आहे. परंतु माणूस हे विसरतोय.विकासाच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे.सूर्य आग ओकत आहे.या संकटातून बाहेर…
