Category: विकास

ग्रामपंचायतने भागवली राजूरकरांची तहान; उन्हाळ्यातही नियमित पाणीपुरवठा

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर:उन्हाळा सुरू झाला की अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात.विहिरी अधिग्रहण करून वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो.त्यामुळे प्रशासन यंत्रणेवरही ताण येतो.परंतु राजूर…

रेल्वे महामार्गामुळे मराठवाड्याच्या विकासाला चालना

रेल्वे महामार्गामुळे मराठवाड्याच्या विकासाला चालना; केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवेंचा शाश्वत ग्राम विकासावर भर प्रा.बाळासाहेब बोराडे जालना:केंद्रीय रेल्वेमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर मराठवाडा रेल्वे विकासाला अधिक…

हर घर जल योजनेच्या माध्यमातून २०२४ पर्यंत सर्वांना शुद्ध पाणी मिळणार-ना.रावसाहेब पाटील दानवे

दर्पण सह्याद्री न्यूज जलजीवन अभियान:श्रीक्षेत्र राजूर येथे पाणीपुरवठा योजनाचे भूमिपूजन श्रीक्षेत्र राजूर:राज्यात आजही अनेक गावात लोकांना पाण्यासाठी कोसोदूर पायपीट करावी लागते.अशुद्ध पाणी पिल्याने अनेक आजार जडतात.त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊन उपचारासाठी…

रेल्वे पिटलाईन शुभारंभ: जालना रेल्वेस्थानकाचा होणार कायापालट; दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर-केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

दर्पण सह्याद्री न्यूज रेल्वे पिटलाईन शुभारंभ: जालना रेल्वेस्थानकाचा होणार कायापालट; दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर-केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा ———————————————————-जालना:ज्याप्रमाणे दिल्ली,मुंबई येथील रेल्वेस्थानकावर आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे जालना…

error: Content is protected !!