Category: शेती

बरंजळा साबळे येथील पाझर तलावाची दुरावस्था; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष शेतकऱ्यांचा आरोप

दर्पण सह्याद्री न्यूज जालना: बरंजळा साबळे येथील पाझर तलावाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.झाडाझुडपांनी वेढलेल्या भिंतींना जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.ठिकठिकाणी भिंतीला तडे गेले आहेत.धरणाची पाळू फुटल्याने दरवर्षी लाखो लिटर…

शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचीत; तहसीलदारांना निवेदन, तात्काळ अनुदान देण्याची मागणी

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर: येथील शेतकऱ्यांचे 2022 23 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान भरपाई म्हणून शासनाने अतिवृष्टी अनुदान जाहीर केले होते.परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात हे…

अतिवृष्टी अनुदानापासून शेतकरी वंचित;तहसीलदारांना निवेदन,तात्काळ अनुदान देण्याची मागणी

दर्पण सह्याद्री न्यज श्रीक्षेत्र राजूर: येथील शेतकऱ्यांचे 2022 23 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान भरपाई म्हणून शासनाने अतिवृष्टी अनुदान जाहीर केले होते.परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात हे…

शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्राची कास धरावी-कृषी सचिव एकनाथ डवले यांचे प्रतिपादन अवघडराव सावंगी येथील कार्यशाळेत सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे जालना:महाराष्ट्रासह मराठवाड्यात सीताफळ लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून अनेक शेतकरी याकडे आकर्षित होत आहेत.ही फळशेती फायदेशीर ठरत यातून कृषिक्षेत्रात मोठी उलाढाल होत असल्याचे…

निसर्ग कोपला: पावसाचा अवकाळी धिंगाणा; रब्बी पिकांचे नुकसान;शेतकऱ्यांच्या स्वप्नांची होळी

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे जालना:जिल्ह्यात होळीच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन वाऱ्यासह ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं.ऐन सुगीच्या…

लोणगाव येथील शेतकऱ्यांची रताळे काढण्याची लगबग सुरू; लाखो रुपयांची होते उलाढाल; शेतकऱ्यांना योग्य भावाची प्रतीक्षा

दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजूर : भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथील शेतकरी अनेक वर्षापासून रताळ्याची शेती करत आहेत.आरोग्याच्या दृष्टीने पोषक असणाऱ्या रताळाची उपवासाच्या दिवशी फराळ म्हणून मोठ्या प्रमाणात मागणी…

तपोवन तांडा येथील घटना:लंपी आजाराने तरुण बैलाचा मृत्यू; शेतकऱ्याने केली नाही दिवाळी साजरी 

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर:लंपी आजाराचा शिरकाव झाल्याने देशातील पशुधन धोक्यात आले असून या आजारामुळे अनेक जनावरे दगावले आहेत.भोकरदन तालुक्यातील तपोवन तांडा येथे ऐन दिवाळीच्या सणाला लंपी आजाराची लागण झालेल्या…

जालना तालुक्यात खरीप पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान;आ.कैलास गोरंट्याल यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांची पहाणी

दर्पण सह्याद्री न्यूज: जालना:तालुक्यातील पारेगांव,पारेगाव तांडा,पारेगाव वाडी, जैतापूर,मानेगाव,बाजी उंब्रद यासह अनेक ठिकाणी काल रात्री अचानक आलेल्या वादळ वाऱ्यासह अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे आधीच…

error: Content is protected !!