नैसर्गिक आपत्ती: जिल्हा प्रशासन सतर्क,————————-मंठा तालुक्यातअतिवृष्टी; खरिपांवर पाणी फिरले,————————-आंभोडा कदम शेतशिवार जलमय,————————-पांगरी खुर्द ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवले
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा. बाळासाहेब बोराडे जालना: मंठा तालुक्यात मागील चोवीस तासात अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आल्याने मंठा शहरात अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.संततधार पावसामुळे आंभोडा कदम येथील शेतशिवार जलमय…
