शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचीत; तहसीलदारांना निवेदन, तात्काळ अनुदान देण्याची मागणी
दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर: येथील शेतकऱ्यांचे 2022 23 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान भरपाई म्हणून शासनाने अतिवृष्टी अनुदान जाहीर केले होते.परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात हे…
