मानवी जीवनात भौतिक साधनांच्या अतिवापरामुळे अध्यात्मिक विचार हद्दपार झाले -हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर
दर्पण सह्याद्री न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे श्रीक्षेत्र राजुर: मानवी जीवन सुखदुःखाने भरलेले आहे. त्यामुळे आनंदी जीवन जगायचं असेल ग्रंथांशी मैत्री करून भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे.काम,क्रोध,लोभ, मद, मोह,मस्सर या षंढरीपुपासून दूर राहिले…
